- प्रकाश राजेघाटगे
बुध : मराठी भाषेत ग्रामीण मराठी भाषेला अन्यय साधारण महत्त्व आहे. कित्येक ग्रामीण साहित्यिकांच्या जोरावर मराठी भाषेचा बाझ आणखी सुदृढ झालेला आहे. यात ग्रामीण भाषेतील म्हणींचा उपयोग तर अगदी तंतोतंत साम्य दाखवणारा असतो हे आता चालू घडामोडी नंतर अगदीच स्पष्ट झालेले आहे. कोरोना विषाणुचे रूग्ण विश्वात सर्वत्र आढळून आले आहेत. असे जरी असले तरी यांचे उगमस्थान चीनमध्ये सापडते हे विशेष!!! जगात चीन त्यांच्या छोट्या उंचीने जसे प्रसिद्ध आहेत तसे त्यांच्या चिञविचिञ मिशीनेही आहेत. यात चिञपटातील चीनी लोकांची भूमिका डोळ्यासमोर येते. पण हेच वास्तव आज जगापुढे मांडले गेले आहे. असो..
२०२०च्या नवीन वर्षात विश्वाचे स्वागत चीनच्या वुहान प्रातांत कोरोना नामक विषाणूने झाले. मिळेल ते खाण्याची वृत्ती असलेल्या चीनी लोकांनी माणुसकीची अत्युच्च परिसीमा गाठली .निसर्गाने निषिद्ध मानलेल्या गोष्टी जर मानवाने सेवन केल्या तर, निसर्गाही कोप झाल्याशिवाय राहणार नाही आणि झालेही तसेच... कोरोनाने आज अख्ख्या जगाला विळखा घातला आहे. यात गरीब-श्रीमंत, उच्च-नीच असा कधीच भेदभाव झाला नाही पण यात भारतातील परिस्थिती थोडी वेगळी आहे.
सव्वाशे कोटीच्या भारत देशात कोरोना आला तो परकीय लोकांकडून हेच म्हणावे लागेल. १८व्या शतकात अहमदशाह अब्दालीला 'इस्लाम खतरे में' अशी बांग देऊन हिंदुस्थानावर आक्रमण करायला लावणाऱ्या शहावल्ली व नजीबखानच्या तबलिकी विचारानेच भारतात कोरोना पसरला असेच म्हणावे लागेल. यात आम्ही कुठल्याही धर्माला वैयक्तिक दोषारोपण करत नाही पण लोकांच्या मनातील भावना व्यक्त करत आहोत. अब्दालीने जिहादसाठी केलेले आक्रमण व तबलिकींनी माहीत असूनही केलेले धार्मिक कार्यक्रम एकाच कक्षेत येतात. कारण यात होणारा धार्मिक कट्टरवाद जसा कारणीभूत असतो. तसेच यात दहशतवादाचे नवे स्वरूप देशासमोर येणार तर नाही ना, अशी शंका व्यक्त केली जात आहे. याला तत्सम लोकांचा कोरोनाग्रत झाल्यानंतरचा व्यवहार कारणीभूत आहे. भारत हे धर्मनिरपेक्ष राज्य आहे. प्रत्येक व्यक्तीला आपल्या धर्मानुसार वागण्याची मुभा असली तर या लाँकडाऊन मध्ये तबलिकी समाजाने दाखवलेली कृतघ्नता विशेष आढळून येते. कोरोनाग्रस्त तबलिकी लोकांवर उपचार करताना आरोग्य सेवेतील लोकांवर थुंकण्याचा व नर्स समोर नग्न होण्याचा जो प्रकार झाला तो कुठल्याही धर्माला अनुसरून नसून कट्टरतेकडे दिसून येतो हेच दिसून येते. यांत धार्मिकतेवरून कट्टरवादाचा पुरस्कार होतो हेच दिसून येते. तरीही आम्ही धर्मनिरपेक्षतेचा पुरस्कार करतो आणि करणार. पण हे सर्व लिहण्याचे कारण चालू असलेल्या रोगावरून होणाऱ्या काही प्रतिक्रिया होत्या. यां क्रियेला जरी आमचा संपूर्ण पाठिंबा नसला तरी हा विचार आता का फोफवत आहे यावर आपण विचार करावा, म्हणून हा लेखनप्रपंच...
बाकी आपण सुज्ञ आहात...
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |