सातारा : महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी समता स्वातंत्र्य बंधुतवाच्या आधारे भारताचे संविधान तयार केले. संविधान मध्ये अनुसूचित जाती जमाती बरोबरच बहुजन समाजाच्या विकासा साठी घटने मध्ये तरतुदी केल्या त्यात महिला , मुले , इतर मागासवर्ग , अल्प संख्यांक वर्ग यांचा समावेश आहे. त्यामुळे आंबेडकरांचे विचार बहुजन समाजापर्यंत पोहचविण्याची जबाबदारी आंबेडकरी अनुयायांनी पार पाडावी असे प्रतिपादन अनुसूचित जाती जमाती आयोगाचे श्री रमेश शिंदे यांनी केले. ते तालुका मान येथील पिंगळी बुद्रुक या गावी सार्वजनिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती कार्यक्रमात बोलत होते.
पुढे ते म्हणाले, सॅन 1930 ते 1942 या कालावधी मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बहुजन समाजातील अनेक लोकांना न्याय मिळवून दिलेला आहे यात रायगड जिल्ह्यातील खोत पद्धत बंद करण्यासाठी काढलेला शेतकरी मोर्च्या, भाषावार प्रांत रचना च्या वेळी मुंबई महाराष्ट्राचा अविभाज्य भाग आहे ही बाब केंद्रीय समिती समोर मांडली त्यामुळे मुंबई महाराष्ट्रात राहिली,
प्रारंभी युग पुरुषांच्या प्रतिमे ना पुष्प हार घालून मान्यवर महिलांच्या हस्ते पूजन करण्यात आले व बुद्ध पूजा व धार्मिक विधी विश्वास जगताप आणि नागपूरचे धम्म बंधू यांनी पार पाडला. या कार्यक्रमाचे आयोजन बहुजन मित्र मंडळ पिंगळी व ग्रामस्थांनी केले होते.मंडळाचे अध्यक्ष श्री शरद शिंदे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
गावातील ग्रामदेवतेची यात्रा असलेने आजूबाजूच्या गावचे नागरिक या यात्रेसाठी पिंगळीत आले असता त्यांनीही या प्रबोधन पर भाषणाचा लाभ घेतला. पारधी समाजाचे अशोक शिंदे हे या प्रसंगी बोलताना म्हणाले आज मी जो तुमच्या समोर नीट नेटका उभा आहे व बोलू शकतोय ये फक्त बाबाहेबांन मुळे, बाबासाहेबांच्या घटने मुळे आज आम्ही मुख्य प्रवाहात येत आहोत
जो शिकून मोठा होतो तो झटक्यात साहेब होतो त्याचे उदाहरण म्हणजे मी आहे असे मानतो , आमच्या जीवनात शिक्षणाने आमूलाग्र बदल घडताना दिसत आहेत ते बुद्धांच्या धम्मा मुळे असेही त्यांनी आवर्जून सांगितले. हा कार्यक्रम यशशवी करण्या साठी हिंदुराव शिंदे , प्रभाकर शिंदे, बापू शिंदे, बादल शिंदे, स्वाती शिंदे, आशा शिंदे, अनिकेत शिंदे, दिनकर शिंदे, शैलेश शिंदे, तसेच ग्रामस्थ मंडळाने सहकार्य केले
या सार्वजनिक जयंती उत्सवा साठी मुंबई, पुणे , नागपूर, ठाणे आशा विविध भागातून अनुयायी आवर्जून उपस्थित होते
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |