अनेकांना आजारी पडल्यावर पाण्याशिवायच औषधाच्या गोळ्या घेण्याची सवय असते. परंतु असे करणे आपल्या आरोग्यासाठी घातक ठरू शकते. एका रिसर्चमध्ये असे सिद्ध झाले आहे की, जेव्हा एखादी व्यक्ति पाण्याशिवाय गोळ्या खाते त्यावेळी त्याच्या अन्ननलिकेला नुकसान पोहोचते.
आपण जे अन्न खातो ते अन्ननलिकेमार्फत आपल्या पोटात जातं. रिसर्चमध्ये सांगितल्यानुसार, पाण्याशिवाय गोळ्या घेतल्याने त्या अन्ननलिकेतून जात असताना अन्ननलिकेला चिटकतात. त्यामुळे इन्फेक्शनचा धोका असतो, असे झाल्यास छातीत जळजळ किंवा छातीत दुखणे अशा त्रासांना सामोरे जावे लागते.
पाण्याशिवाय औषधाच्या गोळ्या घेणाऱ्या व्यक्तींना बऱ्याचदा त्रास जाणवतही नाही अशावेळी अंतर्गत रक्तस्रावाचा धोका अधिक असतो. जर एखाद्या व्यक्तीला पाण्याशिवाय गोळ्या घेण्याची सवय असेल तर अन्ननलिकेमध्ये अल्सर होण्याचाही धोका उद्भवतो. टर्किश जर्नल ऑफ गेस्ट्रोअंथ्रोलॉजीच्या एका रिसर्चमध्ये याबाबत खुलासा करण्यात आला आहे. रिचर्समध्ये सांगण्यात आल्यानुसार, व्हिटॅमिन सीच्या टॅबलेट्स ज्या सहज पाण्याशिवाय घेता येतात त्याही पाण्यासोबतच घेणे गरजेचे आहे.
पाण्याशिवाय गोळ्या घेण्याचे टाळणे हेच आरोग्याच्या दृष्टीने हिताचे आहे. त्यामुळे गोळ्या घेताना त्या पाण्यासोबतच घेतल्या पाहिजेत. याव्यतिरिक्त झोपून गोळ्या घेणेही टाळावे. कारण झोपून गोळ्या घेतल्याने गोळ्यांची अन्ननलिकेस चिकटण्याची शक्यता जास्त असते.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |