11:36pm | Nov 23, 2018 |
कराड : भूपृष्ठावरील सजीवांना श्वसनासाठी जो काही ऑक्सिजन वापरला जातो त्यापैकी 95 टक्के ऑक्सिजन हा समुद्रातील विशिष्ट अंतर्गत घडामोडीतून निर्माण होत असतो. समुद्रात विविध कारणांमुळे होणार्या मानवी हस्तक्षेपाचा परिणाम समुद्र सृष्टीच्या जीवनचक्रावर होत असल्याचे संशोधनातून समोर आले आहे. पर्यायाने समुद्री सृष्टी चक्र कोलमडल्या सजीव सृष्टीस शोषणासाठी लागणारा ऑक्सिजन उपलब्ध होणे बंद होईल यामुळे भूपृष्ठावरील जीवसृष्टीचे अस्तित्व धोक्यात येईल. तापमान वाढ न रोखल्यास मुंबई सारखी बडी शहरे पाण्याखाली जातील, असे प्रतिपादन प्रो डॉ सतीश पांडे यांनी केले.
महाराष्ट्र पक्षीमित्र संघटने द्वारे संयोजित व कराड जीमखाना आयोजित दुसरे अखिल भारतीय व 32 वे महाराष्ट्र पक्षी मित्र संमेलन कराड येथे होत आहे. या संमेलनाच्या उद्घाटनानंतर झालेल्या व्याख्यानात समुद्री किनारपट्टीचे आणि कांदळवनातील पक्षी जीवन या विषयावर प्रो.डॉ.पांडे बोलत होते.
प्रो.डॉ.पांडे म्हणाले, गेली दोन शतकांपासून समुद्री जीवसृष्टी बाबत दिग्गज मान्यवरांनी अथक परिश्रमातून संशोधन करत काही निष्कर्ष काढले आहेत. या निष्कर्षामुळे भूपृष्ठावरील जीवसृष्टीसाठी समुद्र परिसंस्थेचा सकारात्मक वापर याबाबतची अतिशय उपयुक्त माहिती समाजापुढे आली आहे. या माहितीच्या आधारे समुद्र परिसंस्थेत होणारा मानवी हस्तक्षेप नरक ला गेल्यास जीव सृष्टी नष्ट होईल, असे स्पष्ट संकेत मिळत आहे. मानवी विकास साध्य करत असताना मानवाच्या अस्तित्वासाठी आवश्यक असणार्या विविध गोष्टींचा परामर्श घेतला गेला पाहिजे, असा आग्रह धरून मानवी अस्तित्वासाठी संभाव्य धोक्याच्या घंटा पक्षी प्राण्यांच्या माध्यमातून आपणाला मिळत असतात. आपण त्या ओळखून मानवी समाजाने योग्य दिशेने वाटचाल केली पाहिजे. हे संशोधन मानवासाठी उपयुक्त असल्याने शालेय जीवनापासूनच याची बीज मंत्र विद्यार्थ्यांच्या बाल मनात रुजवली पाहिजेत याशिवाय सर्वांनीच याबाबत जनजागृती करून आपली आचारसंहीता ठरवली पाहिजे.
तापमान वाढीबाबत बोलताना प्रो. डॉ. पांडे म्हणाले, सातत्याने वाढणार्या तापमानामुळे धुर्वीय भागातील बर्फ वितळून सुमद्राच्या पाण्याची पातळी वाढू लागली आहे. दिवसेंदिवस तापमान वाढीचा आलेख चढता आहे. सुमद्राच्या पाणी पातळी वाढीची सर्वाधिक धोका विषुवृत्तीय भागातील किनारपट्टी लगतच्या भागाला सर्वाधिक बसणार आहे. यामुळे मुंबई सारखी किनारपट्टी लगतची बडी शहरे पाण्याखाली जातील, असे भाकित ही त्यांनी यावेळी व्यक्त केले.
यावेळी प्रो.डॉ.पांडे यांनी समुद्र सफरी करून तयार केलेल्या संशोधन साहित्याच्या चित्रफितीच्या माध्यमातून विविध समुद्री पक्षी, जीव, यांच्या नैसर्गिक अधिवासांची अभ्यासपूर्ण साईड शो रंजक माहिती देत याबाबतच्या सध्या परिस्थितीवर अभ्यासपूर्ण सविस्तर विवेचन केले.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |