सातरा : आजच्या धकाधकीच्या जगामध्ये वाढते वजन ही मोठी समस्या निर्माण झाली आहे. बैठे काम, फास्ट फूड, व्यायमाचा अभाव यामुळे कमी वयातही अनेकांचे वजन प्रचंड वाढल्याचे दिसते. कंबरेभोवतीचा घेर वाढतच चालल्याने सर्वच त्रस्त असल्याचे दिसते. यावर काही घरगुती उपायही शक्य आहेत. यासाठी वेलचीचे (इलायची, वेलदोडा) पाणी पिणे फायदेशीर मानले जाते.
वजन कमी करण्यासाठी डायटेशियन नेहमीच भरपूर पाणी पिण्यास सांगतात. पाणी शरिरातील विषारी गोष्टी बाहेर टाकण्याचे काम करते. तसेच यामुळे शरिरातील पचनसंस्थाही चांगले काम करते. पचनसंस्था सुधारल्यामुळे शरिरातील मल-मूत्र बाहेर टाकण्याची प्रक्रियाही सुरळीत सुरू राहते. यामुळे शरिरातील अनावश्यक घटक बाहेर टाकले जातात.
वेलची ही प्रत्येकाच्या स्वयंपाकघरात असते. चहा, खीर किंवा मसाले बनवण्यासाठीही याचा वापर केला जातो. मात्र वजन घटवण्यासाठीही वेलची रामबाण उपाय असल्याचे दिसले. वेलचीमध्ये मॅग्नेशियम, पोटॅशियम, कॅल्शियमचे प्रमाण मुबलक असते. यामुळे शरिरातील अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी वेलची फायदेशीर ठरते. वजन कमी करण्यासह वेलचीचे अन्यही अनेक फायदे आहेत.
- वेलचीमध्ये अँटी-ऑक्सिडेंटचे प्रमाण भरपूर असल्याने रक्तदाब नियंत्रणात राखण्यास मदत होते.
- वेलचीमध्ये कर्करोगाशी लढण्यास मदत करणारेही काही घटक असल्याचे एका अभ्यासातून सिद्ध झाले आहे.
- वेलचीच्या सेवनामुळे पचनासंबंधीच्या समस्याही दूर होतात.
- वेलची तोंडाची दुर्गंधी घालवण्याचेही काम करते. तोंडातील बॅक्टेरियाचा नाश करण्याचे काम वेलची करते.
- रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्याचे कामही वेलची करते.
असे बनवा वेलचीचे पाण
वेलचीचे पाणी बनवणे अगदी सोपे आहे. यासाठी तुम्हाला पाच ते सहा वेलची सोलून त्यातील दाणे काढून रात्रभर पाण्यात भिजवून ठेवायचे आहेत. सकाळी उठल्यानंतर हे पाणी गरम करून घ्यायचे. या पाण्याचे दिवसातून तीन ते चार वेळा सेवन करावे. एका दिवसात तुम्ही वेलचीचे जवळपास एक लीटर पाणी पिऊ शकता.
(टीप - कोणताही उपाय करण्यापूर्वी एकदा आपल्या डायटेशियन किंवा डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या)
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |