औंधला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन वृद्धाची आत्महत्या

by Team Satara Today | published on : 30 October 2025


सातारा : औंध येथील राजेंद्र तुकाराम चव्हाण (वय ६५) यांनी वाड्यासमोरील शेडमध्ये अँगलला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. औंध पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्युची नोंद झाली आहे. त्यांचा मुलगा सागर राजेंद्र चव्हाण (वय ३८) यांनी खबर दिली. 


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
फलटण तालुक्यातील कोऱ्हाळे येथे युवकाची गळफास घेऊन आत्महत्या
पुढील बातमी
एकता दौडमध्ये नागरिकांनी सहभागी व्हावे : खा. उदयनराजे भोसले यांचे आवाहन, आज जिल्ह्यात आयोजन

संबंधित बातम्या