सातारा : जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतक-यांना प्रधानमंत्री योजनेत सहभागी होण्यासाठी 30 ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. अतिशय अल्प दरामध्ये ही योजना शासनाने सुरु केली असून ती शेतक-यांच्या हिताची असल्याने शेतक-यानी वाढीव मुदतवाढीच्या कालावधीत तात्काळ आपला विमा हप्ता भरुन योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अजय शेंडे यांनी केले आहे.
प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्यास 30 ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ
by Team Satara Today | published on : 05 August 2025
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
संबंधित बातम्या
हॉटेल फर्नजवळ उसाच्या ट्रॉलीला ट्रकची धडक; दोन जण जखमी
February 07, 2026
दुकान लावण्याच्या कारणावरून दोन जणांकडून तामजाईनगरच्या एकाला मारहाण
February 07, 2026
पत्नीसह मुलगा, मुलगी झाली बेपत्ता झाल्याची तक्रार
February 07, 2026