पाण्याच्या शोधात आलेला कोल्हा विहिरीत पडला
02:55 pm | May 22 2022
सध्या खूपच उष्ण वातावरण आहे. माणसांबरोबरच प्राणीमात्रावर देखील या उष्णतेचा परिणाम होत आहे. उष्णतेमुळे बऱ्याच भागांमधील पाणी पूर्णंत: आटले आहे. त्याचा परिणाम म्हणून जंगलामध्ये पाण्याचा तुटवडा भासतो आहे. त्यामुळे प्राणी आता पाण्याच्या शोधात मानवी वस्तीकडे वळत आहेत.
Read moreपाण्याच्या शोधात आलेला कोल्हा विहिरीत पडला |
बाणगंगा नदीच्या पुलावरून ट्रेलर कोसळून एकाचा मृत्यू; एक जखमी |
फलटण तालुक्यात भीषण अपघात; दोन जण जागीच ठार |
दिगंबर आगवणे याच्यावर स्वराज कारखाना आर्थिक फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल करा |
श्री क्षेत्र फलटण महानुभाव पंथाची दक्षिण काशी येथील प्रसिद्ध घोड्याची यात्रा उद्या संपन्न होणार : बाळासाहेब ननावरे |
30 लाखाच्या फसवणूकप्रकरणी दिगंबर आगवणे दांपत्यासह एकावर गुन्हा |
यात्रा कमिटीवर गुन्हा दाखल झाल्याशिवाय उपोषण सोडणार नाही |
स्वराज नागरी पतसंस्थेची फसवणूक व बदनामी केल्याप्रकरणी दिगंबर आगवणेच अडचणीत |
फलटण तालुक्यात सैनिक स्कुल सुरू करा |
पाण्यासाठी महिलांचे फलटण पालिकेसमोर आंदोलन |
फलटण तालुक्यातील विकास सोसायट्यांमध्ये मतदार यादीत घोळ |
फलटणला पासपोर्ट सेवा केंद्र सुरू करणार |
झिरपवाडीनजिक रस्त्यावर युवकाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ |
मुंबई-हैद्राबाद बुलेट ट्रेन व्हाया फलटणमार्गे नेण्यासाठी प्रयत्नशील |
युक्रेनमध्ये जाणाऱ्या शिष्टमंडळात काम करण्याची संधी द्या |