आपल्या शरीरासाठी पाणी आवश्यक. शरीरातील निम्मे आजार पुरेसे पाणी प्यायल्याने कमी होतात. पाणी पिणं जरी महत्त्वाचं असलं तरी हे पाणी तुम्ही कसे पिता यावर देखील बऱ्याच गोष्टी अवलंबून आहे. अनेकांना बसून पाणी पिण्याची सवय असते. तर काहींना उभं राहून पाणी पिण्याची सवय असते. पण ही सवय शरीराला आतून नुकसान पोहचवते.
बऱ्याचदा आपल्याला प्रचंड तहान लागते. तेव्हा आपण उभं राहूनच पाणी पितो. पण उभं राहून पाणी पिण्याचे अनेक दुष्परिणाम आहेत. आपण वडीलधाऱ्यांकडून ऐकलं असेल की, उभं राहून पाणी पिऊ नये, पण खरंच उभं राहून पाणी पिण्याचे अनेक दुष्परिणाम आहेत का? उन्हाळ्यात उभं राहून प्यावं की नाही
उन्हाळ्यात उभं राहून पाणी पिण्याचे दुष्परिणाम :
किडनीच्या निगडीत समस्या :
द हेल्थसाईट.कॉम या वेबसाईटनुसार, आपल्याला किडनीच्या निगडीत समस्या असेल तर, उभं राहून पाणी पिणे टाळा. उभे राहून पाणी पिणे तुमच्या मूत्रपिंडाला हानी पोहोचवू शकते आणि म्हणून आरामात हळू हळू बसून पाणी प्या.
सांध्याचे नुकसान :
जर एखाद्याला गुडघे, नितंब किंवा कंबरदुखी किंवा सांधेदुखीचा त्रास असेल तर त्यांनी उभे राहून पाणी पिऊ नये. उभे असताना पाणी प्यायल्याने सांध्यांवर अतिरिक्त दबाव पडतो, ज्यामुळे सांधेदुखीचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे सांध्याचे आजार असलेल्यांनी आरामात बसून पाणी प्यावे.
फुफ्फुसांचे नुकसान :
जर आपल्याला फुफ्फुसांच्या संबंधित कोणत्याही प्रकारची समस्या असेल तर, उभं राहून पाणी पिणे टाळा. उभे राहून पाणी प्यायल्यास ऑक्सिजनच्या पातळीवर परिणाम होतो, ज्यामुळे फुफ्फुसांवर आणि हृदयाच्या आरोग्यावरही मोठा परिणाम होतो.
खराब पचन :
उभे राहून पाणी प्यायल्याने पोटात गॅस तयार होतो, पचनसंस्थेवर दबाव येतो आणि शरीरात पाण्याचे असंतुलन होते. त्यामुळे बसून हळू हळू पाणी प्यावे. पण जर आपण उभं राहून पाणी पीत असाल तर, पाणी पोटाच्या खालच्या भागात पोहोचते, ज्यामुळे पचनसंस्थेला हानी पोहोचते. त्यामुळे नेहमी बसून पाणी प्यावे.
तहान पुन्हा - पुन्हा लागते :
उभे राहून पाणी पिणे आरोग्यासाठी हानिकारक मानले जाते. उभे राहून पाणी प्यायल्याने तहान भागत नाही. त्यामुळे पुन्हा-पुन्हा तहान लागल्यास, उभं न राहता बसून आरामात पाणी प्या.
बालविवाह प्रकरणी तिघांवर गुन्हा |
मारहाण प्रकरणी तिघांवर गुन्हा |
ठाकरे गटाच्या शहरप्रमुखासह सहा जणांवर विनयभंगाचा गुन्हा |
ज्ञान, भक्ती आणि कर्म या मूल्यांचा संस्कार करणारे प्रकाश मंदिर म्हणजे ज्ञानेश्वरी पारायण सोहळा : प्रा. यशवंत पाटणे |
स्वाती मालीवाल यांचा आणखी एक व्हिडीओ आला समोर |
सातारा जिल्ह्यात वळीव पावसाने घरं ढासळली |
गळफास घेवून एकाची आत्महत्या |
राहत्या घरातून विवाहिता बेपत्ता |
अपघाताने जखमी झालेल्या महिलेचा मृत्यू |
बेकायदा दारु विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
मारहाणीसह जबरी चोरी प्रकरणी सहाजणांवर गुन्हा |
लोकसहभागातून विकासाला सीएसआर फंडाची मदत |
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मुख्य जलवाहिनीला संगमनगर येथे गळती |
विद्यार्थ्यांसाठी ‘आरटीई’ प्रवेशाचे आदेश आले; मात्र अंमलबजावणी करण्यास शाळांचा अनुत्साह |
लग्नास तगादा लावल्याने युवकाने केली आत्महत्या |
सातारा जिल्ह्यात वळीव पावसाने घरं ढासळली |
गळफास घेवून एकाची आत्महत्या |
राहत्या घरातून विवाहिता बेपत्ता |
अपघाताने जखमी झालेल्या महिलेचा मृत्यू |
बेकायदा दारु विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
मारहाणीसह जबरी चोरी प्रकरणी सहाजणांवर गुन्हा |
लोकसहभागातून विकासाला सीएसआर फंडाची मदत |
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मुख्य जलवाहिनीला संगमनगर येथे गळती |
विद्यार्थ्यांसाठी ‘आरटीई’ प्रवेशाचे आदेश आले; मात्र अंमलबजावणी करण्यास शाळांचा अनुत्साह |
लग्नास तगादा लावल्याने युवकाने केली आत्महत्या |
पी एम श्री स्कूल जवाहर नवोदय विद्यालय क्षेत्र माहुलीच्या यशस्वी निकालाची परंपरा कायम |
विहिरीचे बांधकाम सुरू असताना आरसीसी पडदी कोसळली |
गाडी अंगावर घालून सासूचा खून |
सातारा जिल्ह्यात ७ दिवसांपासून वळीव पाऊस सुरूच |
भजनी मंडळांसाठी भव्य 'जिल्हा भजन महोत्सव' आयोजित करणार : आ. शिवेंद्रसिंहराजे |