पाणी हे जीवन आहे. आपल्या शरीरातील अर्ध्याहून अधिक वजन हे पाण्याचे आहे यावरून आपल्या जीवनात पाण्याचे किती महत्त्व आहे याचा अंदाज लावता येतो. केवळ मानवच नाही तर जगातील कोणताही प्राणी किंवा वनस्पती पाण्याशिवाय जगू शकत नाही. पाण्याचे आपल्या जीवनात खूप जास्त महत्व आहे.
गोड्या पाण्याच्या महत्त्वावर लक्ष केंद्रित करण्यासाठी आणि गोड्या पाण्याच्या स्त्रोतांच्या व्यवस्थापनासाठी दरवर्षी २२ मार्च रोजी जागतिक जल दिन साजरा केला जातो. जागतिक जल दिनाची पायाभरणी १९९२ साली झाली. ब्राझीलमधील रिओ दि जानेरो येथे आयोजित पर्यावरण आणि विकास परिषदेत पहिले पाऊल टाकले गेले. या दिवशी जागतिक स्तरावर हा दिवस साजरा करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. हा प्रस्ताव संयुक्त राष्ट्र संघाने मान्य केला आणि २२ मार्च हा जागतिक जल दिन म्हणून साजरा करण्याची घोषणा केली.
१९९३ मध्ये प्रथमच हा दिवस साजरा करण्यात आला. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की जगातल्या १.५ अब्ज लोकांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळत नाही. भारतासह जगभरात अनेक ठिकाणी पाण्याचे संकट वाढत आहे. युनायटेड नेशन्सच्या अहवालानुसार २०५० पर्यंत भारतात जगातील सर्वाधिक जलसंकट असेल. यासोबतच भारताचे शेजारी देश चीन आणि पाकिस्तानलाही जलसंकटाचा सामना करावा लागणार आहे. यूएन च्या अहवालानुसार, जगातील १.७ ते २.४० अब्ज शहरी लोकसंख्येला जलसंकटाचा सामना करावा लागेल.
निसर्ग आपल्याला पाणी चक्राच्या रूपात प्रदान करतो, आपण देखील या चक्राचा एक महत्त्वाचा भाग आहोत. चक्र फिरत ठेवणे ही आपली जबाबदारी आहे, चक्र थांबले म्हणजे आपले जीवन थांबले. निसर्गाच्या खजिन्यातून आपण जे काही पाणी घेतो ते आपल्याला परत करावे लागते.
पृथ्वीचा पृष्ठभाग ७१ टक्के पाण्याने व्यापलेला आहे, परंतु पिण्याच्या पाण्याचा विचार केला तर त्यातील केवळ २.५ टक्के पाणी पिण्यायोग्य आहे. अशा परिस्थितीत लोकांना दीर्घकाळ पाणी मिळावे यासाठी जागतिक जल दिन साजरा करण्यास सुरुवात करण्यात आली.
वाचकहो, आपण स्वत: पाणी निर्माण करू शकत नाही, त्यामुळे नैसर्गिक संसाधने प्रदूषित होऊ न देण्याची आणि पाण्याचा अपव्यय न करण्याची जबाबदारी आपली आहे.
ज्येष्ठ नेत्यांच्या अवतीभवती केवळ घोटाळेखोर |
सातारा-जावलीमधून उदयनराजेंना विक्रमी मताधिक्य द्या |
शोभेचे हत्ती शोभेचे हत्ती निवडून देऊन उपयोग काय?निवडून देऊन उपयोग काय? |
भाजप 150 वर जाऊ शकणार नाही : बाबुराव माने |
बारा मावळातर्फे उदयनराजे यांना पाठिंबा |
उदयनराजेंच्या विविध शासकीय कार्यालयांना भेटी |
उदयनराजे भोसले यांना समस्त गुरव समाजाच्या वतीने जाहिर पाठींबा |
शिष्टाचार की भ्रष्टाचार जनतेनेच ठरवावे |
उदयनराजेंच्या भेटीने भारावले आबाल, वृद्ध |
कुवेत देशात फुले-आंबेडकर-शिव जयंती साजरी |
एव्हरेस्ट बेस कॅम्प पूर्ण करणारी धैर्या ठरली देशातील पहिली मुलगी |
मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी विशेष पथके स्थापन करावी: जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी |
जिल्हाधिकारी कार्यालय येथे महाराष्ट्र दिन साजरा |
महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा |
अवैधरित्या दारुविक्री प्रकरणी दोघांवर कारवाई |
उदयनराजेंच्या विविध शासकीय कार्यालयांना भेटी |
उदयनराजे भोसले यांना समस्त गुरव समाजाच्या वतीने जाहिर पाठींबा |
शिष्टाचार की भ्रष्टाचार जनतेनेच ठरवावे |
उदयनराजेंच्या भेटीने भारावले आबाल, वृद्ध |
कुवेत देशात फुले-आंबेडकर-शिव जयंती साजरी |
एव्हरेस्ट बेस कॅम्प पूर्ण करणारी धैर्या ठरली देशातील पहिली मुलगी |
मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी विशेष पथके स्थापन करावी: जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी |
जिल्हाधिकारी कार्यालय येथे महाराष्ट्र दिन साजरा |
महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा |
अवैधरित्या दारुविक्री प्रकरणी दोघांवर कारवाई |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
शाहूनगर येथे 54 हजारांची घरफोडी |
दुचाकीच्या धडकेत एकजण जखमी |
पोलीस असल्याची बतावणी करुन वृद्धेची फसवणूक |
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विराट सभेत मनसेचाही बोलबाला |