लिंबू पाणी आणि नारळ पाणी आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते ही दोन्ही पेय विशेषतः उन्हाळ्यात जास्त प्रमाणात प्यायली जातात या ऋतूमध्ये शरीरातील थकवा आणि अशक्तपणा दूर करण्यासाठी नारळ पाणी आणि लिंबू पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. याच्या सेवनाने त्वरित ऊर्जा मिळते. ही दोन्ही पेय उन्हाळ्यात आराम देतात.
नारळ आणि लिंबू पाण्याचे सेवन केल्याने शरीर हायड्रेट राहते. पण लिंबू पाणी की नारळ पाणी, यातील सर्वात आरोग्यदायी पेय कोणते हे तुम्हाला माहिती आहे का? उन्हाळ्यात आरोग्यासाठी कोणती पेय फायदेशीर ठरेल
याबाबतची माहिती देताना पोषणतज्ज्ञ शिखा अग्रवाल शर्मा सांगतात, 'दोन्ही पेयांचे स्वतःचे फायदे आहेत. नारळ पाणी आणि लिंबू पाणी उन्हाळ्यात प्यायली जातात. परंतु काही लोकांसाठी ते हानिकारक देखील ठरू शकतात. त्यामुळे कोणासाठी काय योग्य? हे त्यांच्या तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच प्यावे
नारळ पाण्याचे फायदे :
उन्हाळ्यात शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी नारळपाणी हा उत्तम पर्याय आहे. यामुळे शरीरातील आर्द्रता टिकून राहण्यास मदत होते. त्यात पोटॅशियम, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन सी, लोह आणि सोडियम आढळतात. नारळ पाणी आरोग्यासाठी तसेच त्वचा आणि केसांसाठी खूप फायदेशीर ठरते. शिवाय शरीराची प्रतिकारशक्ती मजबूत होते. फॅट फ्री असल्याने ते हृदयासाठी खूप चांगले असते.
नारळ पाण्याचे सेवन कोणी करू नये :
तज्ज्ञांच्या मते, मधुमेहाच्या रुग्णांनी नारळाचे पाणी पिऊ नये . नारळाचे पाणी गोड असते आणि त्यात ग्लुकोजचे प्रमाणही जास्त असते, त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांनी त्याचे सेवन टाळावे.
लिंबू पाण्याचे फायदे :
लिंबूमध्ये आयर्न, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन सी, पोटॅशियम, फायबर, अँटीऑक्सिडंट्स यांसारखे पोषक घटक असतात. आहारतज्ज्ञ सांगतात, उन्हाळ्यात लिंबू पाण्याचे सेवन आरोग्यासाठी खूप चांगले असते. पण लिंबू पाणी साखरेसोबत पिऊ नये. लिंबूपाणी अनेकदा उन्हाळ्यात घरात बनवले जाते. यामध्ये जास्त साखर वापरली जाते. जे आरोग्यासाठी चांगले नाही. त्यामुळे शक्यतो बिनासाखरेचा ज्यूस तयार करून प्या.
दोन्हींपैकी कोणते पेय चांगले आहे?
नारळ पाणी आणि लिंबू पाणी दोन्ही आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. दोन्हीमध्ये जवळजवळ समान पोषक असतात. दोघांचेही जवळपास समान फायदे आहेत.
वाई, कोरेगाव, पाटण, कराड शहरात पत्रकार भवन निर्माण करणार : उदयनराजे भोसले |
मतदार जनजागृतीसाठी ४ मे मतदार गृहभेट दिवस म्हणून राबविण्यात येणार : मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन |
विरोधकांना घिरट्या घालण्याशिवाय पर्याय नाही |
सातारा, कराड, वाई तालुक्यात कलाग्राम निर्माण करणार : उदयनराजे भोसले |
प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन |
युवकाची गळफास घेवून आत्महत्या |
अवैधरित्या दारुविक्री प्रकरणी दोन महिलांवर गुन्हे |
दारू पिण्यास पैसे न दिल्याने एकास मारहाण |
रंगांच्या अनेक उधळणीतून व्यक्त झाला गुलमोहर डे |
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने जिल्ह्यात मतदान जनजागृती अभियान |
ज्येष्ठ नेत्यांच्या अवतीभवती केवळ घोटाळेखोर |
सातारा-जावलीमधून उदयनराजेंना विक्रमी मताधिक्य द्या |
शोभेचे हत्ती शोभेचे हत्ती निवडून देऊन उपयोग काय?निवडून देऊन उपयोग काय? |
भाजप 150 वर जाऊ शकणार नाही : बाबुराव माने |
बारा मावळातर्फे उदयनराजे यांना पाठिंबा |
युवकाची गळफास घेवून आत्महत्या |
अवैधरित्या दारुविक्री प्रकरणी दोन महिलांवर गुन्हे |
दारू पिण्यास पैसे न दिल्याने एकास मारहाण |
रंगांच्या अनेक उधळणीतून व्यक्त झाला गुलमोहर डे |
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने जिल्ह्यात मतदान जनजागृती अभियान |
ज्येष्ठ नेत्यांच्या अवतीभवती केवळ घोटाळेखोर |
सातारा-जावलीमधून उदयनराजेंना विक्रमी मताधिक्य द्या |
शोभेचे हत्ती शोभेचे हत्ती निवडून देऊन उपयोग काय?निवडून देऊन उपयोग काय? |
भाजप 150 वर जाऊ शकणार नाही : बाबुराव माने |
बारा मावळातर्फे उदयनराजे यांना पाठिंबा |
उदयनराजेंच्या विविध शासकीय कार्यालयांना भेटी |
उदयनराजे भोसले यांना समस्त गुरव समाजाच्या वतीने जाहिर पाठींबा |
शिष्टाचार की भ्रष्टाचार जनतेनेच ठरवावे |
उदयनराजेंच्या भेटीने भारावले आबाल, वृद्ध |
कुवेत देशात फुले-आंबेडकर-शिव जयंती साजरी |