Enable Javascript

Javascript is disabled on your Browser. To use turn on Javascript in the browser settings.


३७० कलम हटवलं, पाकव्याप्त काश्मीरदेखील परत आणणार: परराष्ट्रमंत्री

परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी पाकव्याप्त काश्मिरसंदर्भात पाकिस्तानला कडक इशारा दिला. पीओके भारतात परत आणण्यासाठी मोदी सरकार कटिबद्ध आहे. पाकव्याप्त काश्मीर हा भारताचा भाग असून तो भारतात परत आला पाहिजे. यावर संसदेचा प्रस्ताव आहे आणि सर्व राजकीय पक्ष यासाठी वचनबद्ध आहेत,


सविस्तर वाचा